अंधारात अभ्यास, 12 किमी चालत शाळा… आणि शेवटी IPS! शरण कांबळेंची प्रेरणादायी कथा

भारतामध्ये UPSC ही परीक्षा देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण त्यापैकी फार थोड्यांनाच यश मिळतं. अशा कठीण परीक्षेत अनेक जण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही…

Read More

MPSC मुख्य परीक्षेच्या तोंडावर निकालाचा खेळखंडोबा; 3 महीने उलटूनही निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी अजूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही.…

Read More

एंटीबायोटिकचा गैरवापर धोकादायक; डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या सवयी

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याशी संबंधित एक गंभीर समस्या वेगाने पुढे येत आहे, ती म्हणजे एंटीबायोटिक रेजिस्टन्स. या समस्येमुळे भविष्यात साध्या आजारांवरही प्रभावी उपचार करणे कठीण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एंटीबायोटिक…

Read More