फडणवीस सरकारचे ५ महत्वाचे निर्णय जाहीर; कोणत्या क्षेत्रांना होणार फायदा?

आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा राज्यातील विविध क्षेत्रांवर थेट परिणाम होणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना राज्यात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान…

Read More